शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांना बँकांकडून छदामही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:10 AM

राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही.

रूपेश उत्तरवार ।यवतमाळ : कर्जवाटपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे एक हजार कोटींची रक्कम वळती करण्यात आलेली असताना या बँकांनी श्ोतकºयांना एक छदामही वाटला नाही. याउलट यादीत नाव नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठविले गेले आहे. यवतमाळ, बुलडाणा आणि बीड जिल्ह्यात हे प्रकार घडले.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या त्यांच्याकडे नाहीत. किती शेतकरी ‘वनटाइम सेटलमेंट’मध्ये येतात, किती शेतकरी बोनस मदतीसाठी पात्र ठरले आहेत, याचीही माहिती राष्ट्रीयीकृत बँकांकडे नाही. यामुळे कर्जवाटपाचा कार्यक्रमच थांबला आहे.

परतफेडीसाठी तीन हप्तेराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीस पात्र शेतकºयांचा अहवाल तयार करताना अनेक चुका केल्या आहेत. शेतकºयांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले. तरी बँकेत मात्र ६५ हजार कर्ज असणाºया शेतकºयांचे ४० हजार कर्ज माफ झाले. २५ हजार अजूनही माफ व्हायचे आहे. त्यासाठी बँक व्यवस्थापकांनी तीन हप्ते पाडून कर्ज परतफेड करा, अशा अफलातून सूचना दिल्या आहेत.सानुग्रह अनुदान खाते ‘एनपीए’मध्येनियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयाच्या खात्यात २५ हजारांपर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तरी काही बँकांनी शेतकºयांना आपले खाते ‘एनपीए’मध्ये गेल्याचा अजब एसएमएस पाठविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या छळाने शेतकरी वैतागले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठांच्या कानावर या बाबी टाकल्या जाणार आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :Farmerशेतकरी