शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

By admin | Updated: July 25, 2015 01:51 IST

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीशिवाय बाजारात कमी दराने होणाऱ्या मालाच्या विक्रीलाही बळी पडावे लागते, या मुद्याकडे दुर्लक्ष होते. राज्य सरकारे राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीआरएफ) पात्र/अधिसूचित नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत आवश्यक मदत उपाययोजना सुरू करतात. राज्य सरकारांकडून मदत अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यमान मापदंड आणि प्रक्रियेनुसार ‘एनडीआरएफ’मधून अतिरिक्त सहाय्यता देण्याबाबत विचार करण्यात येतो, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारियांनी शुक्रवारी खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.गहू, ज्वारी, काबुली चणा यासारखी पिके आणि सोबतच आंबा, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागा नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.केंद्रीय पथकाची शिफारस२०१४ च्या खरीप हंगामादरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यात २६ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आणि ‘एनडीआरएफ’कडून केंद्रीय साहाय्य देण्याची मागणी करीत अर्ज सादर केला. केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’कडून १,९६२.९९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. असे कुंडारिया म्हणाले.