शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

संजय राऊत सायको माणूस, रश्मी वहिनींनी दिला होता प्रसाद; संजय शिरसाट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:18 IST

ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते असंही आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई - पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांच्या चर्चेनंतरच पहाटेचा शपथविधी झाला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर फडणवीस हे सुसंस्कृत नेते असून त्यांनी असं करायला नको असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस खोटे बोलत असल्याचं सांगितले. त्यात पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊतांनाही माहिती होते असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीच्या रणनीतीत राऊतही होते हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सगळ्यांना माहिती पडले. परंतु परिस्थितीमुळे बोलता आले नाही. संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद मिळाला आहे. रश्मी वहिनीने हा प्रसाद दिला. आता पश्चातापाची वेळ निघून गेलीय. आता तेही पुढे गेलेत आणि आम्हीही पुढे आलोय. ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते. काय प्रसाद दिला हे मातोश्रीच्या ऑपरेटरपासून सगळ्यांना माहिती आहे. त्यावर आता भाष्य करणे उचित नाही असं त्यांनी सांगितले. 

संजय राऊत हा सायको माणूसएकदा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे मातोश्रीला बसलो होतो. संजय राऊत सहज बोलले साहेब मी सामनाला जातो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी म्हटलं अरे तू जाऊन उगाच दुसरं लफड निर्माण करशील त्यापेक्षा तू इथे बसलेला बरा आहे. हे आम्ही ऐकलेले आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावर भाष्य करणे, आपण काहीतरी वेगळे करतोय अशा अर्विभावात ते बोलतात अशी टीकाही शिरसाट यांनी राऊतांवर केली आहे. 

...तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा ट्विस्ट आलाजेव्हा २०१९ मध्ये सत्तांतराबाबत मातोश्रीवरील बैठक, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरू असताना संजय राऊत पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊतांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर पाहिले शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर शरद पवार, संजय राऊत हे त्यांच्या दिनक्रमात व्यस्त होते. मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला. आता जर हे थांबवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागेल हा ट्विस्ट आला. सत्तासंघर्षात गेमचेंजर त्याठिकाणी झाला. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती तरी त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरे