शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ, महापूर

By admin | Updated: December 20, 2014 02:45 IST

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही.

चंद्रकांत जाधव, जळगावनदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही. त्यामुळे त्यास विरोध असल्याचे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी ‘लोकमत’ला शी बोलताना व्यक्त केले. जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय जल-जन-अन्न सुरक्षा परिषदेसाठी राजेंद्र सिंह येथे आले आहेत. नदीजोड प्रकल्प जलसंकटावर उपाय नाही. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल, असे वाटत नाही. पण महापूर व दुष्काळ अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागेल. राज्यांतील जलविवाद आणखी वाढतील. सर्वांना पाणी तर मिळणार नाहीच, मात्र प्रकल्पावर मोठा खर्च होईल. लोकांना नद्यांशी जोडणे, जलजागृती हेच जलसंकटावरील प्रमुख उपाय आहेत. दुष्काळी स्थितीशी सामना करताना कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी वाढवा. पाण्याचा प्रत्येक थेंब पेरा, पाणी जिरवा. मृत नद्याचें पुनरुज्जीवन करा. नद्यांचे स्त्रोत जिवंत करा. लोकांमध्ये पाण्याची काटकसर, पाण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करा. जीवसृष्टीचे एकमेकांशी असलेले संबंध ओळखा. त्यांच्याबाबत संवेदनशील व्हा, हाच शाश्वत मार्ग आहे.