शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:52 IST

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे.

मुंबई: महावितरणचे खासगीकरण थांबवावे, या मागणीसाठी पुकारलेला संप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एकूण 32 कर्मचारी संघटना या संपात सामील झाल्या होत्या. हा संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे. महाराष्ट्र भाजपने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता, पण देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा संप काही तासांतच मागे घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली आणि यात सकारात्कम चर्चा झाली. . राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षांत या तीन कंपन्यांमध्यये 50 हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती फडणवीसांकडून देण्यात आली. यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

भाजपने महावितरणचा संप मिटवल्यानंतर महाराष्ट्र भाजपने दोन ट्विट केले असून, यातून फडणवांचै कौतुक करण्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र डागले आहे. ''विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल!'' आणि ''करून दाखवलेच! कारण हे #जनतेचे #आपलेसरकार! महाविकास आघाडी सरकारला एसटीचा संप सहा महिन्यात मिटवता आला नाही, देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांचा संप अवघ्या 12 तासात सोडवला,'' असे ट्विट भाजपने केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी