शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
3
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
4
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
5
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
6
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
7
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
8
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
9
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
11
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
12
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
13
'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
14
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 
15
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
16
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम 
17
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
18
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
19
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
20
BJP MIM Alliance: सत्तेसाठी भाजपाने फक्त एआयएमआयएम नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना, प्रहारची बांधली होती मोट
Daily Top 2Weekly Top 5

दीपालीला जाऊन वर्ष पूर्ण, महिला कर्मचारी दहशतीतच; असुरक्षित, भीतीचे वातावरण अजून कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:01 IST

वर्षभरात प्रकरण पोलीस ते न्यायालय, समित्या अशा चक्रातून गेले. मात्र मेळघाटात कार्यरत इतर ‘दीपालीं’च्या समस्या ‘जैसे थे’च आहे. 

- नरेंद्र जावरे परतवाडा (जि. अमरावती) : २५ मार्च २०२१ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात प्रकरण पोलीस ते न्यायालय, समित्या अशा चक्रातून गेले. मात्र मेळघाटात कार्यरत इतर ‘दीपालीं’च्या समस्या ‘जैसे थे’च आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासात स्वत:वर गोळी झाडून जीवनाचा शेवट केला. देशभर गाजलेल्या या प्रकरणात आजही न्यायालय आणि मंत्रालयात बयान, तारीख सुरू आहे.  सुसाइड नोटमध्ये लिहिल्यानुसार, तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक झाली. नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई व गुन्हे रद्दबातल ठरविले. त्यामुळे रेड्डींना दिलासा मिळाला. इतर दीपालींचे काय?व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागात कार्यरत इतर दीपालींच्या समस्या कायम आहेत. वेतन कपातीची धमकी, सुट्या न देणे, जबरदस्तीने अतिसंरक्षित जंगलातील कॅम्पवर पाठविणे, परतवाड्यात निवासस्थानासाठी पंधरा हजारांपर्यंत लाच, आठ महिने होऊनही वेतन न देणे, कनिष्ठ न्यायालयात न्याय मिळाल्याने वरिष्ठांकडून उच्च न्यायालयात खेचण्याच्या धमक्या देणे, यामुळे वरिष्ठांच्या लेखी तक्रारी करायला आजही महिला कर्मचारी घाबरत आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर जागतिक महिला दिनी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन दिले. मेळघाटात कुठलाही स्वागतार्ह बदल झाला नाही. याची दखल न घेतल्यास वरिष्ठ स्तरावर न्याय मागू. - इंद्रजित बारस्कर, प्रदेश महासचिव, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण