शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

coronavirus: "मरो जनता, हवी सत्ता, नाव तयांचे महाराष्ट्रद्रोही भाजपा;" काँग्रेसची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 13:59 IST

कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कांग्रेसचा सवाल

 मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी मेरा आंगण मेरा रणांगण म्हणत भाजपाचे नेते घरच्या घरी आंदोलन करून सरकारचा निशेष करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने सुरू केलेल्या या आंदोलनावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक कविता शेअर करून भाजपावर टीका केली आहे. कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कोरोना हा सर्व मानवजातीसाठी भयंकर शत्रू ठरत आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन यांचे मनोधैर्य न वाढवता युद्धजन्य परिस्थितीतही भाजपाने निषेधाचा सूर लावला आहे. मरो जनता, हवी सत्ता अशी भाजपाची अवस्था झाली आहे, अशी टीका या कवितेतून करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस