शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

coronavirus: "मरो जनता, हवी सत्ता, नाव तयांचे महाराष्ट्रद्रोही भाजपा;" काँग्रेसची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 13:59 IST

कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कांग्रेसचा सवाल

 मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी मेरा आंगण मेरा रणांगण म्हणत भाजपाचे नेते घरच्या घरी आंदोलन करून सरकारचा निशेष करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने सुरू केलेल्या या आंदोलनावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक कविता शेअर करून भाजपावर टीका केली आहे. कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कोरोना हा सर्व मानवजातीसाठी भयंकर शत्रू ठरत आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन यांचे मनोधैर्य न वाढवता युद्धजन्य परिस्थितीतही भाजपाने निषेधाचा सूर लावला आहे. मरो जनता, हवी सत्ता अशी भाजपाची अवस्था झाली आहे, अशी टीका या कवितेतून करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस