शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

coronavirus: "मरो जनता, हवी सत्ता, नाव तयांचे महाराष्ट्रद्रोही भाजपा;" काँग्रेसची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 13:59 IST

कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कांग्रेसचा सवाल

 मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी मेरा आंगण मेरा रणांगण म्हणत भाजपाचे नेते घरच्या घरी आंदोलन करून सरकारचा निशेष करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने सुरू केलेल्या या आंदोलनावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक कविता शेअर करून भाजपावर टीका केली आहे. कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कोरोना हा सर्व मानवजातीसाठी भयंकर शत्रू ठरत आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन यांचे मनोधैर्य न वाढवता युद्धजन्य परिस्थितीतही भाजपाने निषेधाचा सूर लावला आहे. मरो जनता, हवी सत्ता अशी भाजपाची अवस्था झाली आहे, अशी टीका या कवितेतून करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस