शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:59 IST

जागा वाटपासाठी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक सुरु असून संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड घासाघीस सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. 

राज्यात मविआला सत्तेत येण्याचे वेध लागले आहेत. लोकसभेला मुसंडी मारल्याने जागावाटपासह मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून रस्सीखेच सुरु आहे. जागा वाटपासाठी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक सुरु असून संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड घासाघीस सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. 

तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते असे सांगत काँग्रेसच्या लोकसभेतील जागा आमच्यामुळे वाढल्या आहेत. कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. रामटेक, अमरावतीची जागा त्यांना आम्ही दिली. हे जर ते विसरत असतील तर ते योग्य नाही. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील. आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावं लागेल त्यासाठी ते एकटे राहणार नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसवर कटाक्ष टाकला आहे. 

महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. जर तो आत्मविश्वास वाढला तर अभ्यासाचा विषय आहे. लोकसभेचे जागावाटप सोपे होते. तेव्हा ४८ जागा होत्या आता २८८ आहेत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु कुठला गोंधळ नाहीय, असे राऊतांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीचे मत कमी करण्यासाठी काही नवीन आघाडी उभी केली जाते आहे. पैशाचा वापर केला जातोय पदांचा वापर केला जातो असं मला वाटत, असेही राऊत म्हणाले. 

मोदी येतात मोदी जातात आपण कसले उद्घाटन केले हे त्यांना माहीत नसते. मोदींनी इथे येऊन उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे बाहेर जातात ते थांबविण्यासाठी निर्णय घ्यावेत. आपटे आणि कोतवाल यांना एकनाथ शिंदे यांचे संरक्षण आहे. या संस्था त्यांचे चिरंजीव खासदार असलेल्या मतदारसंघात आहेत. या लोकांचे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांशी अतिशय कनिष्ठ आहेत. त्यांना वाचविण्याचे काम शिंदेंनी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी