शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पाण्यासाठी भाजपचे आंदोलन म्हणजे 'मगरीचे अश्रू' : अनिल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:57 IST

जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही.

औरंगाबाद : पंकजा मुंडे आणि भाजपच्या नेत्यांचे मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावर उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असून सत्ता गेल्यावर त्यांना मराठवाड्याची आठवण आली असल्याची टीका माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या CAA विरोधातील उपोषणास्थळी भेट दिली असताना ते बोलत होते.

गेल्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. एवढचं नाही तर पाणीपुरवठा मंत्री सुद्धा भाजपचाचं होता. त्याचप्रमाणे जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही. मात्र आता त्याच भाजपची नेतेमंडळी उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे भाजपचे हे उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असल्याचे पटेल म्हणाले.

राज्यभरात CAA ला विरोध करण्यासाठी सर्वच धर्मातील लोकं एकत्र येऊन आंदोलन, उपोषण करत आहे. त्यामुळे लोकांचे या सर्व गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे नेते असे काही उपोषण करत आहे. पाच वर्षे सत्ता असताना सुद्धा पाणी प्रश्नावर काहीच केलं नाही. मात्र आता सत्ता जाताच यांना मराठवाड्यातील पाणी प्रश्न आठवत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी भाजपला लगावला.