शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पुन्हा थंडी; दोन दिवसांत किमान तापमान आणखी घसरणार, महाबळेश्वर@१३.५

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 4:44 AM

पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी मंगळवारी किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले असून, पहाटे वाहणारे थंड वारे मुंबईकरांची सकाळ गारेगार करत आहेत. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १३.५ अंश सेल्सिअस होते, तर मुंबईचे किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाची नोंद १५ अंशाखाली झाली आहे. समुद्र किनारी वसलेल्या शहरांचे किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानातही आणखी घसरण होईल.मुंबापुरीतही वाहू लागले गार वारेमुंबईत २६ जानेवारीनंतर थंडीचे पुनरागमन झाले आहे. २७ जानेवारी रोजी मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी रात्रीच्या सुमारास गार वारे वाहत होते. मंगळवारी पहाटेदेखील वातावरणात गारवा होता. शहराच्या तुलनेत उपनगरात हवामान अधिक थंड असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.असा आहे अंदाज२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहील. २९, ३० जानेवारीला मुंबईसह आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अदांज हवामान खात्याने व्यक्त केला.

टॅग्स :weatherहवामान