मुंबई - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला. बँकांनी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर 31 जुलै 2017 पासूनचे व्याज आकारू नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकांना केली आहे.
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 18:29 IST