शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 18:29 IST

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला.

मुंबई - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला. बँकांनी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर 31 जुलै 2017 पासूनचे व्याज आकारू नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामधील माहिती जुळत असेल त्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम वळती करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संप केल्यानंतर  राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ अजून पोहोचलेला नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार