शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र झाला हागणदारीमुक्त! मुख्यमंत्र्यांची घोषणा; ६० लाख शौचालये बांधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:27 AM

राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त महाष्ट्रासाठी जी बेसलाइन निश्चित केली होती; त्यानुसारग्रामीण महाराष्ट्रात २०१४ मध्ये ४५ टक्के शौचालये बांधलेलीहोती. उर्वरित ५५ टक्के शौचालयांचे उद्दिष्टही आता पूर्ण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शहरी भाग यापूर्वीच हागणदारीमुक्त झाला आहे.ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यासाठीचे अभियान २आॅक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आले. ते २ आॅक्टोबर २०१९ पर्यंतपूर्ण करायचे होते. त्याच्या एकवर्ष आधीच अभियानाची पूर्तता करण्यात आली आहे.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊखोत, विभागाचे अपर मुख्यसचिव शामलाल गोयल यांनीस्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले....तर पाण्याची व्यवस्था करणारशौचालय बांधकामाचे उद्दिष्ट एक वर्षआधीच ओलांडण्यातआले. तरीही ग्रामीण भागात लोक उघड्यावर शौचास जातआहेत याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की,नागरिकांनी शौचालयांचा वापर करावा यासाठी जागृती केलीजात आहे. पाण्याच्या व्यवस्थेअभावी शौचालयांचा वापर होतनसेल अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र