शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं; प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:45 IST

जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे....

ठळक मुद्दे...अन्यथा वंचित बहुजन विकास आघाडी 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरेल

पुणे : राज्य शासनाचा कारभार आजच्या घडीला रामभरोसे सुरू आहे..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात राज्य सरकार जबाबदारीपूर्वक कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही..सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझं एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका,जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, कोविडचा परिणाम आहे की नाही याची चर्चा आता जनतेने करावी.इतर देशात जो लॉकडाऊन सुरू आहे त्याची कॉपी आपण करतो की काय अशी शंका येतेय. सरकारकडून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत.त्याचप्रमाणे कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर अशा सर्वत्र चालढकल करणे सुरू आहे. कोरोना संकटात राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावं की, या दिवशी सर्व व्यवहार सुरू होतील. 

सरकारने कोविड कोविड करणं थांबवावे. आणि फक्त मोबाईलच्या कॉलरट्यून वर देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नका, प्रत्यक्षात ते लागू करावे. शासनाने आता कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावेत..अन्यथा 10 तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यसरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, अशा तीव्र शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे राज्य सरकारला गंभीर इशाराच दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार