ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. ...
भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' मोहिमेत आता नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही बाहेर काढले जाणार आहे. ...
Israel-Iran Conflict: इस्राइल आणि इराण दोन्हीही आपले मित्र असल्याने भारताने या युद्धात दोन्हीपैकी कुठल्याही देशाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र असं असलं तरी केंद्रातील सरकारमधील भाजपाचा प्रमुख सहकारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने उघडपणे इराणला पाठि ...
हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आता निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे ...
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. ...