शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Video - जे मुघलांना जमलं नाही ते मुख्यमंत्र्यांनी केलं; जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:35 IST

आता महाराजांचे गडकिल्ले पर्यटनाच्या नावाखाली लग्न समारंभ आणि तत्सम पार्ट्यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे.

ठळक मुद्देपुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले पर्यटन वाढण्यासाठी हॉटेल व्यावसायिक तसेच लग्नसमारंभासाठी देण्याचा घाट महाराष्ट्र पर्यटन विभागाने घातला आहे. या निर्णयावर आता सगळीकडून टीका होत असून जे मुघलांना जमलं नाही ते भाजप आणि मुख्यमंत्रांनी केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, फौजिया खान, रुपाली चाकणकर आदी  उपस्तिथ आहेत. यावेळी जयंत पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचं पाप या सरकारने केलं होतं, आता महाराजांचे गडकिल्ले पर्यटनाच्या नावाखाली लग्न समारंभ आणि तत्सम पार्ट्यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहेहर्षवर्धन पाटील यांचा आरोपांवर बोलताना ते म्हणाले, 288 जागांवर चर्चा झाली आहे. इंदापूर च्या जागेचा निर्णय शरद पवार आणि राहुल गांधी घेणार होते, पण हर्षवर्धन पाटील यांनी त्याआधीच टोकाची भूमिका घेतली.

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस