शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: December 20, 2014 02:37 IST

केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी नि:स्वार्थपणे काम करा, असे

पणजी : केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी नि:स्वार्थपणे काम करा, असे, प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसघंचालक मोहन भागवत यांनी येथे शुक्रवारी केले. दोनापॉवला येथे जायंट्स इंटनॅशनलच्या ४0व्या जागतिक अधिवेशनात ते बोलत होते. जायंट्सच्या जागतिक कार्यकारी अध्यक्षा शायना एन. सी़ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.भागवत म्हणाले, की प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे दिवस आलेले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जण सक्षम बनतो आहे, असे आम्हाला वाटते. बदल घडविण्यासाठी सत्ताधारी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत. समाजातील प्रत्येकाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांचा मार्ग वेगवेगळा असला तरी अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. तो मग लायन्स कल्ब असो, रोटरी की अन्य. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व संस्थांचा उगम विदेशी आहे. जायंट्स इंटरनॅशनल या देशी संस्थेकडून त्यामुळेच वेगळ्या अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.जायंट्सचे उपाध्यक्ष राजेश जोशी, अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप नाडकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)