शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

प्रवक्त्यांमुळे भाजपा सातत्याने अडचणीत; राम कदम, मधू चव्हाण, अवधूत वाघ यांच्यामुळे पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 1:52 AM

सिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.

मुंबई : प्रसिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.भाजपाचे एक प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी वादग्रस्त विधान करून मध्यंतरी टीका ओढावून घेतली होती. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना साधी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली नाही. तर दुसरे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या ऐन तोंडावर झालेल्या या प्रकाराने खळबळ माजली होती. चव्हाण यांच्यावरदेखील पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. राम कदम आणि चव्हाण यांना कोणत्याही चॅनेलकडून आता प्रवक्ते म्हणून बोलविले जात नाही, अशी परिस्थिती आहे.अन्य एक प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे टिष्ट्वट करून शुक्रवारी वाद ओढावून घेतला. इंदिरा गांधी व राजीव गांधी हे शहीद झाले नव्हते असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.भंडारी, उपाध्ये लढवत आहेत किल्लामाधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे दोन महत्त्वाचे प्रवक्ते शिल्लक आहेत की, ज्यांची जीभ घसरलेली नाही. भंडारी अत्यंत विश्वासाने माध्यमांमध्ये बोलतात. उपाध्ये हे बरीच वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए होते. एक पीए प्रवक्ते म्हणून काय दिवे लावणार, अशी अपप्रसिद्धी स्वत:ला ‘वाघ’ म्हणवून घेणाऱ्यांनी केली होती, पण इतरांपेक्षा उपाध्ये उजवे ठरत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा