शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर बँकांचा डल्ला, झीरो बॅलन्स खात्यातून कपात

By यदू जोशी | Updated: November 17, 2017 03:20 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या विविध सुविधांपोटीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात टाकण्याची योजना राज्यातील भाजपा सरकारने आणली खरी पण आता त्यातून बँकांनी आपली कपात चालू केल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

यदु जोशीमुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या विविध सुविधांपोटीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात टाकण्याची योजना राज्यातील भाजपा सरकारने आणली खरी पण आता त्यातून बँकांनी आपली कपात चालू केल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे.शालेय शिक्षण, आदिवासी विकाससह विविध विभागांमार्फत शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी १७ प्रकारच्या सुविधांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. या आधी मुख्याध्यापकांच्या खात्यात रक्कम जमा केली जात होती. मात्र त्यात अपहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर आणि केंद्र सरकारने डीबीटी पद्धत आणल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातही ही पद्धत सुरु झाली.आता अनेक ठिकाणी असा अनुभव येत आहे की खात्यात किमान २ हजार रुपये बॅलन्स असायला हवे, असा नियम बँकांनी केल्यामुळे खात्यावर झीरो बॅलेन्स झाल्यास खात्यातून महिन्याकाठी ८५ रुपये कापून घेतले जात आहेत. लोकमतकडे या बाबत तक्रारी आल्या आहेत.सात महिने उलटले शिष्यवृत्ती मिळेनासात महिन्यांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कमच मिळालेली नाही. आठ विभागांकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती वाटपाच्या आॅनलाइन पद्धतीचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. संतप्त झालेल्याया विभागाच्या प्रमुखांची बैठकमाहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतली. प्रश्नांचा भडिमार इतका होता की आयटीचे वरिष्ठ अधिकारी बैठक सोडून निघून गेले, अशी माहिती आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीBJPभाजपा