शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:08 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली.

Amit Shah on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्यावरुन वाद सुरू झाला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 परत आणणार असल्याचे सातत्याने सांगत आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड वादावादी झाली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शाह म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत करण्याची भाषा करतात. पण इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही,' अशी स्पष्टोक्ती शाहांनी दिली.

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेलमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर होता, मात्र मोदींनी देशाला पाचव्या स्थानावर आणले. 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आघाडीचे लोक (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात. महायुती म्हणजे 'विकास' आणि आघाडी म्हणजे 'विनाश'. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की, उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचे आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर