शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

... तर शाळांची संलग्नता काढून घेऊ

By admin | Updated: March 30, 2015 02:36 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या(बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार झालेल्या शाळांमधील संबंधित शिक्षकांवर शाळा प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या(बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार झालेल्या शाळांमधील संबंधित शिक्षकांवर शाळा प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. अशा कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या शाळांची संलग्नता आता राज्य मंडळाकडून काढून घेतली जाणार आहे.राज्यात परीक्षांदरम्यान गैरप्रकार घडलेल्या शाळांना नोटीस बजावण्याचे आदेश विभागीय मंडळांना दिले जाणार आहेत. परीक्षेदरम्यान चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शाळांनी सहा महिन्यांत कारवाई करणे आवश्यक आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनाने विभागीय चौकशी करायला हवी. त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई झाली नाही, तर शिक्षण मंडळातर्फे संबंधित शाळेची संलग्नता काढून घेतली जाईल. मग त्या शाळेला राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरता येणार नाहीत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. परंतु, शाळा प्रशासनाकडूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही म्हमाणे यांनी स्पष्ट केले.