शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

घोटाळ्यातील आरोप बिनबुडाचे - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:30 IST

सिंचन घोटाळ्याबाबत केले जात असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याबाबत ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल

मोरगाव - सिंचन घोटाळ्याबाबत केले जात असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याबाबत ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल; तसेच विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यावर ताबा नसून, आताचे सरकार रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मोरगाव (ता. बारामती) येथे दि. ४ रोजी येथील मयूरेश्वर मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यात सर्वाधिक उसाला भाव सोमेश्वर कारखान्याने दिला असून सध्या कारखाना कर्जमुक्त आहे. सत्ताधारी पक्षातील गडकरी, दानवे व मुंडे यांचेही साखर कारखाने असताना राज्यात केवळ आमचेच साखर कारखाने असल्याचा बोलबाला विरोधक करत आहेत. नरेंद्र मोदींच्या हवेमुळे अनेकांना मंत्रिपद मिळाले आहे.मात्र, त्याच हवेमुळे स्वयंपाकाचा गॅस एक हजारावर गेला, असा टोला त्यांनी लवगवला. सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाचे कर्ज केवळ केवळ ५९ मिनिटात मात्र हे फसवे गणित आहे. शेतकºयांनी दुधाचा धंदा करताना भेसळ करू नका असे मार्गदर्शन या मेळाव्यात केले. यावेळी पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, सभापती संजय भोसले, शारदा खराडे, राहुल भापकर, सरपंच निलेश केदारी, उपसरपंच निशा तावरे, पोपट तावरे, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचांचा कडून पाणी व जनावरांना चारा याबाबत आढावा घेण्याच्या सुचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेPoliticsराजकारण