शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

घोटाळ्यातील आरोप बिनबुडाचे - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:30 IST

सिंचन घोटाळ्याबाबत केले जात असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याबाबत ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल

मोरगाव - सिंचन घोटाळ्याबाबत केले जात असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याबाबत ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल; तसेच विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यावर ताबा नसून, आताचे सरकार रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मोरगाव (ता. बारामती) येथे दि. ४ रोजी येथील मयूरेश्वर मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यात सर्वाधिक उसाला भाव सोमेश्वर कारखान्याने दिला असून सध्या कारखाना कर्जमुक्त आहे. सत्ताधारी पक्षातील गडकरी, दानवे व मुंडे यांचेही साखर कारखाने असताना राज्यात केवळ आमचेच साखर कारखाने असल्याचा बोलबाला विरोधक करत आहेत. नरेंद्र मोदींच्या हवेमुळे अनेकांना मंत्रिपद मिळाले आहे.मात्र, त्याच हवेमुळे स्वयंपाकाचा गॅस एक हजारावर गेला, असा टोला त्यांनी लवगवला. सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाचे कर्ज केवळ केवळ ५९ मिनिटात मात्र हे फसवे गणित आहे. शेतकºयांनी दुधाचा धंदा करताना भेसळ करू नका असे मार्गदर्शन या मेळाव्यात केले. यावेळी पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, सभापती संजय भोसले, शारदा खराडे, राहुल भापकर, सरपंच निलेश केदारी, उपसरपंच निशा तावरे, पोपट तावरे, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचांचा कडून पाणी व जनावरांना चारा याबाबत आढावा घेण्याच्या सुचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेPoliticsराजकारण