शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 5:19 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात सी-प्लेनची चाचणी घेतली. या निमित्ताने गडकरींनी सांगितले की, देशाला ७,५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. १११ नद्यांचा उपयोग जल वाहतुकीसाठी होणार असल्याने आणखी २० हजार किमी जलमार्ग उपलब्ध होईल. त्यावर ४० नदी बंदरे विकसित केली जातील. या सोर्इंचा उपयोग जल हवाई वाहतुकीसाठीही होऊ शकतो.भारतीय हवाई क्षेत्र देशांतर्गत सेवांमध्ये जगात तिसºया व आंतरराष्टÑीय सेवांमध्ये चौथ्या स्थानी आहे. यासाठी ‘उडान’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता जल हवाई वाहतूक ही ‘उडान टप्पा दोन’ असेल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.‘कोडीअ‍ॅक १००’ या १४ आसनी उभयचर अर्थात, जमीन व पाणी दोन्हीवर उतरू शकणाºया विमानाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. हे विमान जपानच्या सेतेउची होल्डिंग्स कंपनीचे आहे. त्यांच्याकडून स्पाइस जेटने ते भाडेतत्त्वावर घेतले. आम्ही लवकरच देशांतर्गत जल हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या नियमांची प्रतीक्षा आहे, असे स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले. सेतेउची कंपनीचे सीईओ काझुयुकी ओकाडा या वेळी उपस्थित होते.दृश्यतेचा फटकामुंबई शहर आणि उपनगरात सध्या दिवसभर धुलिकण आणि दवबिंदू यांचे मिश्रण असलेले ‘हेझ’आहे. त्यामुळे अंधुक असलेल्या वातावरणातील १५०० मीटरपेक्षा कमी दृश्यतेचा फटका चाचणीला बसला.विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावरून उड्डाणास विलंब झाला. तोपर्यंत मान्यवरांना समुद्रात बोटीत ताटकळत बसून राहावे लागले.राज्यात बांधणार ३० जेट्टी : जल वाहतुकीसाठी राज्यभरात ३० जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम मंडळाला केंद्र सरकार निधी देईल, तसेच ठाणे-विरार वाहतुकीसाठीही ५०० कोटी रुपये निधी दिला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईNitin Gadakriनितिन गडकरी