शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाच साखर कारखान्यांना ४० कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 01:28 IST

साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.

पुणे : साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व ऊस दर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर दाराची (एफआरपी) रक्कम शेतकºयांना न देणाºया कारखान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयात काही कारखान्यांनी विनागाळप परवाना ऊस गाळप हंगाम घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची विचारणाही न्यायालयाने आयुक्तालयाकडे केली होती.त्यानुसार औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यास ९.०४ कोटी, घृष्णेश्वर शुगरला ७.५७ कोटी, जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यास १.७१, उस्मानाबादच्या शंभू महादेव शुगरला २.९५ आणि बीडच्या जयभवानी साखर कारखान्याला १८.४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली.एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिल्याशिवाय गाळप परवाने देऊ नयेत असा आदेशही न्यायालयाने साखर आयुक्तालयाला दिला आहे. अजूनही शेतकºयांचे एफआरपीपोटी १०२ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने