शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात ३७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 01:38 IST

लॉकडाऊनने मोठी भूमिका बजावली

मुंबई : गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये संख्या ३७ टक्के घट झाली आहे.जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनने मोठी भूमिका बजावली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु राज्यभरात ही आकडेवारी समान नव्हती. कारण किमान पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असूनही अपघातांच्या संख्येत किंचित वाढ झाली. जालना, वाशिम, धुळे, अमरावती (ग्रामीण) आणि जळगावसारख्या जिल्ह्यांमध्ये यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रस्ते अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये सरासरी किमान २० टक्के घट झाली. महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुलैनंतरच संख्येचा वाढता ट्रेंड दिसून आला. प्रवासावर निर्बंध असल्याने आणि गाड्या कमीत कमी पद्धतीने कार्यरत असल्याने अनेकांनी सुरक्षिततेसाठी रस्त्यावरून खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत केले.वाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३६ अपघातांमध्ये ३५८ हून अधिक मृत्यू झाले होते, तर चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २२३ जणांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घट झाली.एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी बहुतांश अपघात जीवघेणे होते. रस्ता समजून घेण्यासाठी आणि किमान रस्ते अपघात होऊ नयेत, म्हणून वाहतूक पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि ब्लॅक स्पॉट आधीच शोधून काढला आहे. त्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे, जे वाहनचालकाला शिक्षण देतील आणि रस्ता सुरक्षेचे मुद्दे मोठ्या प्रमाणावर समजून घेण्यासाठी मोहीम राबवतील. जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घटवाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३६ अपघातांमध्ये ३५८ हून अधिक मृत्यू झाले होते, तर चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २२३ जणांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घट झाली. 

टॅग्स :Accidentअपघात