शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 6:39 AM

सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. राज्यात ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असे सांगण्यात येत आहे. देशातील साखरेचे उत्पादन ३२२ लाख टनांवर पोहचले आहे.गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात तब्बल १०७ लाख टन साखर शिल्लक होती. यंदाही ३२० लाख टनांवर उत्पादन पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही राज्यात १०७ लाख २० हजार टन साखर उत्पादित झाली होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर राज्यात शिल्लक होती. यंदाच्या हंगामातही राज्यात १०७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परिणामी तब्बल ६० लाख टन साखर शिल्लक राहील.उत्तरप्रदेशात एप्रिल अखेरीस तब्बल ११२.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. येथील ११९ पैकी ६८ कारखाने सुरू होते. त्यामुळे येथील साखर उत्पादनात आणखी वाढ होईल. उत्तर प्रदेशापाठोपाठ दुसºया क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. कर्नाटकातील हंगामही संपला असून, येथे ३२.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ११.१९, तमिळनाडू ७.०५, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ७.६०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ५.३०, बिहार, पंजाब आणि हरयाणात अनुक्रमे ८.३५, ७.७० आाणि ६.७५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.यंदा ३0 लाख टनांची निर्यातयंदा देशात ३३० लाख टन साखर उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा खप २६० लाख टन असून, निर्यात ३० लाख टनांची होईल. यावर्षीचा आणि गतवर्षीचा शिल्लक साठ्यामुळे यंदाही १४७ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती