शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुणे जिल्ह्यातील १५ डी.एड. महाविद्यालये बंद; राज्यातील संख्या ६५४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 13:36 IST

गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे.

पुणे: तब्बल दहा वर्षांपासून शिक्षक भरतीला ब्रेक लागल्यामुळे डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी असणाऱ्या ४४ डी.एड. महाविद्यालयांची संख्या २९ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षी १५ महाविद्यालये बंद पडली.

शिक्षक होऊन विद्यार्थी घडवावेत, ज्ञान दानाचे काम करावे,अशी इच्छा बाळगून या पूर्वी अनेकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नव्हता. राज्यातील १ हजार १०० डी.एड.महाविद्यालयांची संख्या २०१९-२० मध्ये ८४९ पर्यंत पोहचली. मात्र,यंदा राज्यातील महाविद्यालयांची संख्या ६५४ वर आली आहे.---------------------------राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून वेतनेतर अनुदान बंद केले आहे.त्यामुळे केवळ अनुदानासाठी डी.एड.महाविद्यालये चालवली जात नाहीत.तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने संस्थाचालकांवर महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे.--------------------------------- डी.एड.करून शिक्षक होण्याची मोठी इच्छा होती.मात्र,शिक्षक भरती न होणे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रलंबित प्रश्नामुळे माझ्यासारख्या अनेक डी.एड.पदवी धारकांनी रोजगार मिळण्याची आशा सोडून दिली आहे.सध्या मी उपजिविकेसाठी हॉटेल व्यावसाय सुरू केला आहे.- राविंद्र बारस्कर, डी.एड.पदवीधारक---------------------शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्यास डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.यंदा कोरोनामुळे डी.एड.प्रवेशावर परिणाम झाला आहे.नोकरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने सध्या विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे.- प्राचार्य,वीणा खांदोडे, भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय,पुणे

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी