Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. ...
कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलसोबत अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे जवळपास डझनभर आमदार व माजी आमदार आहेत. हे सर्व भाजपात जाण्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु झाली आहे. ...