माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत. प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. ...
तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते. ...
आता केवळ थंडी वा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे हातमोजे एकेकाळी एवढे महत्वाचे होते की ते वापरताना सामाजिक संकेत पाळले जात. या गोष्टीवर कदाचितच कोणाचा विश्वास बसेल, पण ते खरं होतं. ...
दोन महिन्यांपूर्वीच आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदचे उद््घाटन झाले. याच धर्तीवर आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पॅथींचे इन्स्टिट्यूट उभे करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादसारख्या शहरात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयासाठी प्रस्ताव आला, तर सकारात्मक विच ...