बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
सर्वचजण पावसाची आतुरतेने वाट पाहात असतात. खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, हातात चहाचा किंवा कॉफीचा कप आणि गरमा गरम भजी..... अरे वा... भारीच बेत. ...
टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे होतात हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. खरं तर टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ...
पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? हे पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी त्यामार्फत तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढ्या प्लास्टिकचा समावेश होत आहे. ...
भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांची स्थापना किंवा मंदिरात स्थापन केलेल्या मूर्ती यांबात अनेक आश्चर्य व्यक्त करणाऱ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत माहीत झाल्यानंतर तुम्ही खरंच अवाक् व्हाल. ...
सध्या पाऊस पडत असला तरिही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. अशा बदलणाऱ्या वातावरणामध्ये त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या ब्युटी किटमध्ये मिस्ट असणं आवश्यक आहे. ...