तुम्हीही समुद्र किनारी फिरायला जाणार असाल आणि समुद्राच्या लाटांमध्ये स्वत:ला झोकून देऊन पाण्याचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एकदा हे वाचा. ...
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विजेचा झटका लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. केस उभे राहतात, शरीर काळं पडलं, नाका-तोंडातून धूर निघतो आणि नंतर ती व्यक्ती जरा वेडसर वागायला लागते. ...
अनेक थोरा-मोठ्यांकडून आपण ऐकत असतो की, मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात घरापासूनच होत असते. मुलं लहान असताना त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं किंवा त्यांपेक्षा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. ...
रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते. ...
चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे. ...