शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: April 26, 2025 01:43 IST

शुक्रवारी रात्री १०.४५ वाजताचा अपघात...

किनगाव (जि. लातूर) : विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून पाथरीकडे (जि. परभणी) निघालेला टेम्पो धानोरा पाटीनजीक पुलाच्या कठड्याला धडकल्याने शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता उलटला. यामध्ये १ ठार, २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

धानोरा बु. (ता. अहमदपूर) येथील मेहताब शेख यांच्या मुलाचा विवाह गुरुवारी झाला. पाथरी येथील वधूकडील ४० ते ५० वऱ्हाडी मंडळी धानोरा येथे वलिमासाठी शुक्रवारी टेम्पोतून (एमएच २० ईजी ७७०९) पाथरीकडे रात्री निघाले होते. दरम्यान, पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्याने तो उलटला. यामध्ये दोघे ठार झाले असून, २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. यात महिलांचाही समावेश आहे.

हे आहेत अपघातातील जखमी...अपघातात अल्तमाश शेख हा ठार झाला असून, जखमींमध्ये हुसेन शेख, राबियाबी शेख, मुजमिल शेख, शेख नबी शेख शेरखां, साहिल शेख, निजाम शेख, साहिद शेख, लतिफाबी पठाण, शेख नबी शेख रहिम, अफरिन सय्यद यांच्यासह २५ वऱ्हाडी मंडळींचा समावेश आहे. असे किनगाव ठाण्याच्या पाेलिसांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी घेतली धाव -अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, डीवायएसपी आदिनाथ सिरसाठ, सपोनि. भाऊसाहेब खंदारे यांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले. मयतांची नावे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्नDeathमृत्यूPoliceपोलिस