शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST

तालुक्यात ४४ हजार ८८० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून, १०५ टक्के पेरणी झाली होती. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला होता. ४२ ...

तालुक्यात ४४ हजार ८८० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून, १०५ टक्के पेरणी झाली होती. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला होता. ४२ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबीन, तूर २ हजार ९७३, ज्वारी ५१५, मूग ४८६, उडीद २३०, मका २२५, तीळ ५५ यासह अन्य पिकांचा एकूण ४७ हजार २५१ हेक्टरवर पेरा झाला होता. २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनसह अन्य पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत होते.

दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पाऊस होत असल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यातील रेणापूर मंडळात १० मिमी, पळशी १५, कारेपूर १३, पानगाव ८, पोहरेगाव ३६ मिमी असा एकूण सरासरी १६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.