शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

तहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधले करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 6:02 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारास करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले़

औसा (लातूर ) : सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद पिकांचा पाचोळा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शासन मात्र नुकसानीचे पंचनामे करीत नाही़ त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारास करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले़

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, मुकेश देशमाने, महेश बनसोडे, राजेंद्र कांबळे, धनराज गिरी, किरण बिराजदार, शैलेश इरपे, गोविंद चव्हाण, सतीश जंगाले, युवराज आळणे, विकास लांडगे, अनिल बिराजदार, संदीप कांबळे, दशरथ ठाकूर, शंकर शिंदे, विजय भोसले, प्रवीण पोतदार, शाम शिंदे, समाधान शिंदे, शंकर शिंदे, विशाल करदुरे, गुणवंत लोहार, काशिनाथ आळणे, कपिल पवार, विवेक महावरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

औसा तालुक्यात अल्प पावसावर खरीप पिके जगली़ परंतु, गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ अशा परिस्थितीत शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करणे गरजेचे होते़ परंतु, अद्यापही पंचनामे सुरु झाले नाहीत़ त्यामुळे मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले़ शासनाने शेतकºयांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरMNSमनसे