लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे. ...
लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली. ...