लातूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात ‘उमेद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ ...
लातूर : उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील १६ यात्रेकरु अडकले होते़ त्यातील अकरा यात्रेकरु सुखरुप आहेत़ ...
लातूर : बियाणांच्या अनुवांशिक उत्पादनाची क्षमता अधिक असताना पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने यंदा ‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ हा उपक्रम हाती घेतला ...