ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला. ...
अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...