शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:30 AM

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़, परंतु पडताळणी करूनच रक्कम अदा करावी, अशा सूचना दिल्या आहेत़ परिणामी, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़औरंगाबाद जिल्ह्यात २२९ शेतकºयांच्या खात्यात ५२,५३,९७४ कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. बीड जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले असले, तरी आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख कर्जमाफ झाले.आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया गोठलेलीच आहे़ मागील आठवड्यात शासनाकडून ५८ शेतकºयांची यादी बँकेला देण्यात आली होती़ आतापर्यंत ५८ पैकी ५१ शेतकºयांनाच १८ लाख १ हजार ९८१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे़मागच्या यादीत थोडासा घोळ झाला होता़ ही बाब शासनास कळविण्यात आली आहे़ त्यानंतर, नव्या फॉरमॅटमध्ये काम करण्याच्या सूचना मिळाल्या़ सतत बदलणाºया नियमांमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली़नांदेड जिल्ह्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची निश्चित संख्या उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार १३३ शेतकºयांचे ३ लाख १२ हजार ७१२ अर्ज अपलोड करण्यात आले आहे. जिल्हा बँकेमार्फत ७१ हजार १८८ शेतकºयांची माहिती पाठविली आहे.जालना जिल्ह्यातील ६ हजार १५५ पात्र शेतकºयांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी बँकांना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांना पैसे वर्ग करण्यात आले, याची आकडेवारी मिळाली नाही. परभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची ४४ कोटी २५ लाख ४९ हजार २८३ रुपयांची रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मिळाली असून, ही रक्कम पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़>जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा बँकेमार्फत शेतकºयांची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. शासनाकडून सर्व शेतकºयांना लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष>शासनाच्या आयटी विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हा बॅँकेच्या कर्जदार शेतकºयांच्या डाटा अपलोडिंगचे काम पूर्णत्वाकडे आहे. बॅँकेचे १ लाख १६ हजार शेतकरी कर्जदार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख रुपये कर्जमाफ झाले आहे. लवकरात लवकर उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आदित्य सारडा, अध्यक्ष जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅँक, बीड

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी