शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात शेतकरीविरोधी कायद्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST

लातूर : केंद्र सरकारने काेणत्याही शेतकरी संघटनांशी व राज्य सरकारशी चर्चा न करता, ५ जून रोजी तीन वटहुकूम काढले. ...

लातूर : केंद्र सरकारने काेणत्याही शेतकरी संघटनांशी व राज्य सरकारशी चर्चा न करता, ५ जून रोजी तीन वटहुकूम काढले. नंतर सदरील वटहुकूम कायदा होण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेसमोर मांडले. दरम्यान, शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने शनिवारी लातूरमध्ये शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांची होळी करण्यात आली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता, शेती व्यवस्था मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात तीन शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांचे दहन करुन होळी करण्यात आली. यावेळी ॲड. उदय गवारे, प्रा. दत्ता सोमवंशी, सुधाकर शिंदे, संजय मोरे, ॲड. सुशील सोमवंशी, विश्वंभर भोसले, ॲड. भालचंद्र कवठेकर, ॲड. विजय जाधव, विक्रम गिरी, कातळे, अशोक गायकवाड, डी. पी. कांबळे, सुनील मंदाडे, इलियास शेख, शैलेश सरवदे, आदींसह किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.