शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: September 5, 2023 13:23 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वलांडी : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी देवणी तालुक्यातील वलांडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हे रास्तारोको आंदोलन येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर- निलंगा राज्यमार्गावर करण्यात आले. यावेळी माजी आ. धर्माजी सोनकवडे, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, रामविलास बंग, विलास वाघमारे, मालबा घोणसे, ज्ञानेश्वर भोसले, विवेक पाटील यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण डपलवाड, देविदास किवंडे, लामतुरे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

दोन तास आंदोलन...शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी. बारा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. ई- पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी