शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: September 5, 2023 13:23 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वलांडी : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी देवणी तालुक्यातील वलांडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हे रास्तारोको आंदोलन येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर- निलंगा राज्यमार्गावर करण्यात आले. यावेळी माजी आ. धर्माजी सोनकवडे, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, रामविलास बंग, विलास वाघमारे, मालबा घोणसे, ज्ञानेश्वर भोसले, विवेक पाटील यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण डपलवाड, देविदास किवंडे, लामतुरे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

दोन तास आंदोलन...शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी. बारा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. ई- पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी