शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना प्रत्येक घटकापर्यंत पोहचावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

निलंगा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आ. संभाजी ...

निलंगा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले. याेवळी ते बाेलत हाेते. कर्यक्रमाला भाजयुमोच्या प्रदेश पदाधिकारी प्रेरणा होनराव, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस तथा माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, पंचायत समितीचे सभापती राधाताई बिराजदार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह केंद्राचे समन्वयक तानाजी बिराजदार यांची उपस्थिती होती.

कोरोनाने अर्थव्यवस्थेला खिळ बसली होती. मात्र अर्थव्यवस्थेला अधिक गतीने चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत ही योजना सुरु करण्यात आली असल्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

निलंगा येथे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून या योजनेची अधिकाधिक माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी मंत्री आ. निलंगेकरांनी बचत गट, कृषी गट, सेवाभावी संस्था, आरोग्य संस्था यासह नवीन उद्योग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह केंद्र सरकारच्या वतीने लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती केंद्राच्या माध्यमातून होणे अपेक्षीत आहे.

जिल्हाभरात आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र सुरु व्हावीत, यासाठी कार्यकरणीची घोषणा माजी मंत्री आ. निलंगेकरांनी यावेळी केली. यामध्ये जिल्हा संयोजकपदी तानाजी बिराजदार तर सहसंयोजक म्हणून रमेश सातपुते, सचिन बाहेती, आनंद अट्टल, रामलिंग शेरे, अमोल निडवदे, बाळासाहेब बिरादार, अशिष पाटील, दत्ता शिंदे, रवि फुलारी, प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.