शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:16 AM

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली, असा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारअर्ज देण्यात आली आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ३०२, ३०६, ४२० नुसार गुन्हे नोंद करावेत, असा तक्रारअर्ज लातूर ग्रामीण पोलीस ठाणे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर इ. पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. तक्रारी मात्र संबंधित पोलीस ठाण्यांनी स्वीकारल्या आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून भाव देऊ, शेतकºयांचा सात-बारा कोरा करू, असे जाहीर सभेतून व पक्षाच्या जाहीरनाम्यातून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शेतकºयांचे कोणतेच प्रश्न सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर गुन्हे नोंदवावेत, असे संघटनेने तक्रारअर्जात म्हटले आहे.