शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहर तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST

भाजपचे आंदोलन... भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट ...

भाजपचे आंदोलन...

भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट देऊन याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपासून शहर अंधारात आहे. प्रशासनाने यासंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक सहभागी झाले होते.

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय...

शहरातील बार्शी रोड, औसा रोड, गंजगोलाई, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, आदी मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तीन दिवस उलटले तरी अद्याप मनपा प्रशासनाकडून पथदिवे सुरू करण्यासंदर्भात हालचाल केली नाही. आयुक्तही बाहेरगावी गेल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यातच शहरात रात्रीच्या वेळी संचारबंदी आहे. संचारबंदीचा अंमल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.