शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चाकूरवासियांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

चाकूर : शहराच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लीटर पाणी उपलब्ध ...

चाकूर : शहराच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लीटर पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे यांनी येथे केले.

चाकूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वेत्तमराव कुलकर्णी होते. यावेळी केशव गोलावार, अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे, सुधाकरराव लोहारे, शिवकुमार सोनटक्के, कपिल माकणे, तुराबअली सय्यद, नारायण बेजगमवार, मन्मथ पाटील, चंद्रकांत स्वामी उपस्थित होते. माकणे म्हणाले, शहरातील सर्व प्रभागांमध्ये विकासाची कामे केली जाणार आहेत. आगामी काळात विकासाची कामे करून चाकूर नगर पंचायत देशात पहिली आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. विकासकामांसाठी ४५० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, तो शासनाकडून उपलब्ध करुन घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. यावेळी कपिल माकणे म्हणाले, शहराचा विकास व सौंदर्यात भर घालण्यासाठी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यावेळी माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. युवराज पाटील, साजीद लखनगावे, मोहीब पठाण, पपन कांबळे, आदी उपस्थित होते.