शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पाेलिसांच्या काेठडीतून पळालेल्या आराेपीस लातुरात अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: January 16, 2023 19:35 IST

उदगीर येथील पाेलीस काेठडीतून पळालेला आराेपी लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.

लातूर : पाेलिसांच्या काेडीतून पळालेल्या आराेपीला लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उचलले आहे. त्याच्याविराेधात उदगीर येथील ग्रामीण पाेलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. त्याला उदगीर ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लखन ईश्वर कसबे (रा. करडखेल, ता. उदगीर) याला अटक करण्यात आली हाेती. दरम्यान, प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या लखन कसबे याने पाेलिसांच्या काेठडीतून २ सप्टेंबर राेजी पलायन केले हाेते. तेव्हापासून पाेलिस त्याच्या अटकेसाठी मागावर हाेते. मात्र, ताे पाेलिसांनी सतत गुंगारा देत फिरत हाेता. कायदेशीर काेठडीतून पळून गेल्याने त्याच्यावर उदगीर पाेलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला हाेता. याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेत, फरार आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने फरार आराेपींचा शाेध सुरू केला हाेता.

दरम्यान, उदगीर येथील पाेलीस काेठडीतून पळालेला आराेपी लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माेठ्या शिताफीने त्याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश जाधव, अंमलदार बालाजी जाधव, खुर्रम काजी, सचिन मुंडे, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर