इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. ...
जालना : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना संरक्षक भिंतीच नसल्याने त्या त्या शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत. ...
यशवंत परांडकर, नांदेड मृग व आर्द्रा नक्षत्रात पाऊस चांगला पडेल असे वाटले होते. पण हक्काच्या दोन्ही नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पुनर्वसू नक्षत्राकडे लागले आहेत. ...
किनवट : प्रेमसंबंधांची गावात वाच्यता होऊन आपली बदनामी होईल, या भीतीपोटी १६ वर्षीय युवतीने विष पिवून आत्महत्या केल्याची घटना डोंगरगाव ता. किनवट येथे घडली. ...
जालना: तालुक्यातील दुधना काळेगाव येथील दुधना नदीच्या पात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...