लांबलेला मान्सून शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आणणारा ठरला असतानाच छत्र्या, रेनकोट व अन्य पावसाळी साहित्याची विक्री ठप्प पडल्याने लाखो रुपयांच्या बाजारपेठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची योजना आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्यात आले. हेच रोल मॉडेल नंतर ...
गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप ...
गुरुदेव इंडस्ट्रिज उबदा येथून २०० पोते सोयाबीन भरून निघालेला ट्रक चालकानेच पळविल्याची घटना रविवारी उघडकीस आली़ या घटनेमुळे व्यापाऱ्यांत खळबळ निर्माण झाली़ ...
बिलोली : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीचे वेध लागले असून सत्ताधारी शहर विकास आघाडी व काँग्रेसमध्ये रस्सीखेच व फोडाफोडीची चिन्हे असून तब्बल १८ वर्षानंतर ...
काही वर्षांपासून विरोधकांचा विरोध झुगारून सुरू असलेला येथील टोलनाका १ जुलैपासून अचानक बंद झाला. टोल नाक्याच्या कंत्राटाची मुदत १५ महिने शिल्लक आहे़ तत्पूर्वीच टोल नाका बंद ...