गडचिरोली हा राज्यातील सर्वात मागास व नक्षलप्रभावित जिल्हा आहे. या जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांकडे राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील रेल्वेसारख्या मोठ्या प्रकल्पाला शासनाकडून ...
ओबीसी आरक्षणाविषयी राज्य शासनाने वेळकाढू धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आजपर्यंत आश्वासन देऊन केवळ तोंडाला पाने पुसली आहे. याला विदर्भातील ओबीसी समाजाचे मंत्री व लोकप्रतिनिधींची उदासीनता ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते राहात असलेल्या रायगड या बंगल्यात आता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय दैने राहात असल्याने मनपाचे नवे ...
गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे ...
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने ...
स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा त्यांना गावातीलच शाळांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र काही शाळा संचालक शाळेत कोणताही सुविधा न पुरविता ...
वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. ...
देशात सध्या दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया सुरू असून यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यासाठी यावर आळा घालण्यासाठी लोकांना जागृत करण्याची अत्यंत आवश्यकता असून ...