ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे ...
विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असले तरी आता तेथे टॅँकर सुरू झाले आहेत. ...
१ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे. ६६ वर्षांंच्या सेवेने एसटीने प्रवाशांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले. त्यामुळेच एसटीच्या ...
विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणार्या आणि कला सादरीकरणाला प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणार्या ‘विदर्भाज गॉट टॅलेण्ट’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आज ...
परभणी : ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली. ...