ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
संपूर्ण विदर्भात झालेल्या अतवृष्टीमध्ये येथील भोलेश्वरी नदीला आलेल्या पुराने काठावरील दीडशे शेतकर्यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शासनाने अशा शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत ...
सेलूसह घोराड व अन्य परिसर तसेच आकोली परिसरातील दारुविक्रीबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर ठाणेदारांनी दखल घेत कडक शब्दात पोलिसांना कानपिचक्या ...
पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार वर्धापूरकर ...
ज्या जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वीस आहे. त्या शाळा लगतच्या गावातील शाळेत समाविष्ट करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या संदर्भात शासनाने दिलेला आदेश वर्धा ...
विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देवून विहिरींसाठी भरघोस अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीजजोडणीचे ...
गत खरीप हंगामाच्या तुलनेत सन १४-१५ च्या हंगामात सोयाबीनचा पेरा तीन हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला जात आहे. सोयाबीन कमी करून ...
वर्धा, नागपूर व बुलढाणा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका रिझर्व्ह बँकेने नुकत्याच अवसायनात काढल्या आहेत. त्यामुळे आता या तिनही बँका बंद होणार हे जवळजवळ निश्चित झाले. त्यामुळे एकट्या वर्धा ...