रमेश शिंदे ,औसा औसा- लातूर हा २० कि.मी.चा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या रस्ता कामाचे उद्घाटनही झाले. ...
सुरुवातीच्या चाली निष्फळ ठरल्याने भारताचा सात वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद आता विश्व बुद्धिबळ स्पर्धेत नार्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध तिस:या डावात पुनरागमनासाठी प्रयत्न करणार आहे. ...
संजय कुलकर्णी/गजेंद्र देशमुख , जालना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सर्वदूर मोठा बोलबाला होत असताना त्यास छेद देणारे विदारक चित्र या जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवत आहे ...
परतूर : परतूर- आष्टी रोडवरील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या स्थलांतरासाठी मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. परतूर आष्टी रोडवरील रेल्वे गेटवर उड्डाणपुलास मंजूरी मिळाली आहे ...