बीबीएफने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकरी यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्याकडे वळला आहे. याकरिता कृषी विभाग, आत्माच्यावतीने शेतकर्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...
मार्च-एप्रिल २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोलतुंगे या विद्यार्थिनीने ४९६ गुण प्राप्त करून (९९.२0 टक्के) प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. ...
आगर : येथून जवळच असलेल्या उगवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध व हिंदू धर्माच्या ४९ जोडप्यांच्या साता जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या. सामाजिक न्याय विभाग व निर्भय बुद्ध संस्था उगवा यांच्या संयुक्त विद्यमाने कन्यादा ...
घरातील पाळीव प्राण्यांनाही कोणी घरातून जबरदस्ती बाहेर काढू शकत नाही असे संतप्त विधान करत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी अप्रत्यक्षपणे बलात्कारासाठी महिलांनाच जबाबदार ठरवले आहे. ...