चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय ...
शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे ...
मानवी आयुष्यात मेंदूसोबतच हृदयाचे स्थानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकवेळ योग्यवेळी मेंदूला काही आठवले नाही किंवा कुठला त्रास झाला तर जीवननौका तरून जाईल, मात्र जर हृदय काही क्षणांसाठी ...
भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची ...
दूध असो किंवा दही, तेल असो किंवा तूप, पेट्रोल असो वा डिझेल, खवा असो वा रवा, फळे असो वा खाद्य पदार्थ, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अशी एकही वस्तू नाही ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ३५९ मध्ये पवनारखारी गावाजवळ वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्या यामुळे या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने परिसरातील ...
बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन ...
लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे. ...